In Sangli district, the Agrani River flows for a total of 62 km, traversing through three tehsils: 22.5 km in Khanapur, 14 km in Tasgaon, and 25.5 km in Kavathe Mahankal. Beyond Sangli, the river enters Karnataka near Athani village, where it eventually merges with the Krishna River. Serving as a crucial water source, the Agrani River is considered the lifeline of the drought-prone Kavathe Mahankal tehsil.
View DetailsRiver Length: 105 Km
Origin Location: Originates near Balwadi on Khanapur plateau. At origin, there is a small tree temple of great Agastya rishi.
Confluence Location: Bahe, Tal- Walwa
District: Sangli, Pune Division
Name and Contact of The Coordinator:
संवाद यात्रे मधून जनजागृती.
कलश पुजन अग्रण धुळगाव. दि. 15/10/2022
बलवडी खा. तालुका- खानापुर
अग्रणी नदीचे यात्रा करत असताना गावातील लोकांसोबत चर्चा केली असता एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, ग्रामपंचायतच्या माध्यमातून नळाद्वारे सोडण्यात येणारे पाणी ८० टक्के लोक पिण्यासाठी वापरत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी बर्याच ग्रामपंचायतीने नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे या उद्देशाने आरो प्लांट (वॉटर एटीएम) ग्रामपंचायत च्या बाहेर उभारले होते. या मध्ये पाच रुपयाला वीस लिटर पाणी नागरिकांना मिळत होते. परंतु त्याची देखभाल दुरुस्ती न केल्याने ते सर्व आरो प्लांट नादुरुस्त आहेत.
गावांमध्ये खाजगी आरो प्लांट मोठ्या प्रमाणात बसवण्यात आले असून, नागरिकांना वीस रुपयाला वीस लिटर पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. एका कुटुंबाला दररोज जवळपास 40 लिटर पाणी विकत घ्यावे लागते ज्याचा त्यांना प्रत्येक दिवशी 40रुपये खर्च करावा लागत आहे. अग्रणी नदी खोऱ्यातील गावांमध्ये आज-काल दुधा पेक्षाही पाण्यावर जास्त खर्च केला जात असल्याचे लोकांच्या बोलण्यातून समोर आले आहे.
या ठिकाणाहून गावातील सांड पाणी कोणतीही प्रक्रिया न करता अग्रणी नदी पत्रात जाते आणि नदीतील स्वछ पाण्याला दुषित करते.
1.
बलवडी (खा.)
खानापूर रोड लागत गावाच्या पाणी पुरवठा विहारीच्या वरील बाजूस अग्रणी नदी.
17.296753
74.721181
2.
बेणापूर
गावच्या पश्चिम बाजूला सुलतानगादे रोड च्या १५० मीटर वरील बाजूस अग्रणी नदी..
17.263079
74.743585
3
सुलतानगादे
खानापूर भिवघाट रोड क्रॉस जवळ अग्रणी नदी.
17.252142
74.750330
4
करंजे
गावाच्या बाजूला असणाऱ्या लेंडूरी ओढा मार्गे अग्रणी नदी पत्रात.
17.219599
74.759909
5
सावळज
1. जुनी पिचरची टाकी ते अग्रणी नदी.
2. संपूर्ण गाव ते नागोबा मंदिर शेजारील अग्रणी नदी.
3. जय हिंद चौक ते अग्रणी नदी.
4. खंडोबा मंदिर पाटील गल्ली ते गाव पाणवठा अग्रणी नदी.
6
वज्रचौंडे
राजाराम लक्ष्मण यादव यांच्या शेताजवळ अग्रणी नदी.
17.067364
74.761275
7
गव्हाण
मळणगाव रोड लागत स्मशानभूमी जवळ अग्रणी नदी.
17.054506
74.768546
8
मळणगाव
1. ग्रामपंचायत ते तालीम अग्रणी नदी.
2. अंगणवाडी क्र. 9 (गावाच्या मध्या पासून) ते अंगणवाडी क्र. 5 अग्रणी नदी.
3. मुडके गल्ली ते कुस्ती आराखडा अग्रणी नदी.
4. जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस संपूर्ण हरिजन वस्ती चे पाणी अग्रणी नदीला मिळते.
9
शिरढोण
1. मारुती मंदिर ते जोतीबा मंदिर अग्रणी नदी.
2. पाण्याची टाकी ते स्मशानभूमी अग्रणी नदी.
17.016439
17.017542
74.806927
74.804990
10.
हिंगणगाव
कवठे महांकाळ रोड च्या पुला जवळ अग्रणी नदी.
16.982478
74.863063
11.
विठूरायाची वाडी
1. अग्रणी नदी.
2. कमंडलू नदी.
12.
अग्रण धुळगाव
1. करोली टी रोड यल्लमा देवीच्या मंदिराच्या बजुला.
2. लोनारवाडी रोड लागत मिरज – सोलापूर रेल्वे पुलाच्या जवळ.
16.964078
16.961044
74.922484
74.924152
अग्रणी नदीच्या प्रत्यक्ष यात्रे दरम्यान अग्रणी नदीचे पात्र हे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याचे दिसून आले. अग्रणी नदी पात्रात प्रमुख तीन प्रकारचे अतिक्रमन दिसून आले.
1. विहिरींचे अतिक्रमण:-
2. शेतीचे अतिक्रमण:-
3. बांधकामाचे अतिक्रमण:-
1. विहिरींचे अतिक्रमण:-
नदीच्या काठावर असणाऱ्या शेतकऱ्यांनी नदीपात्रात विहीर घेऊन त्या विहिरीला सिमेंट काँक्रीटचे कडे तयार केले असून त्या विहिरीतून निघालेला सर्व दगड, गाळ, माती हा राडाराडा नदीच्या पात्रातच टाकलेला आहे. त्यामुळे नदीची वाहन क्षमता खूपच कमी झाल्याचे दिसून आले. नदीपात्रात जवळपास 100 मीटर वरती एक विहीर असा भाग अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला आहे. आजूबाजूच्या व गावातील शेतकऱ्यांसोबत चर्चा केली असता लोकांनी शेतकऱ्यांनी नदीच्या काठावर किंवा पात्रामध्ये विहिरी घेतल्या असेल तर विहिरी असू द्याव्यात परंतु विहिरीतून निघालेला गाळ, माती, कचरा इत्यादी राडाराडा शेतकऱ्याने तात्काळ बाजूला करावा आसे मत मांडले.
2. शेतीचे अतिक्रमण:-
अग्रणी नदीची यात्रा करत असताना प्रामुख्याने नदीपात्रात शेत जमिनीचे अतिक्रमण झाल्याचे आढळले. कारण काय तर ही नदी बारमाही वाहत नसल्याने ज्यावेळेस नदीपात्रात पाणी नसते त्यावेळेस शेतकरी आपला बांध नदीपात्रात सरकवतात आणि डायरेक्ट पीक नदीपात्रात घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्याचा वैयक्तिक फायदा होतो आहे. परंतु नदीची पाणी वाहन क्षमता व पाणी साठवण क्षमता कमी झाल्याचे दिसून आले.
3. बांधकामांचे अतिक्रमण:-
नदीच्या काठावर असणाऱ्या प्रत्येक गावातील स्मशानभूमी नदीपात्रात असल्याचे आढळले. स्मशानभूमी नदीपात्रात आहेच सोबतच लोकांना तेथे उभे राहता यावे यासाठी नदीपत्रांमध्ये भराव टाकून काही ठिकाणी काँक्रीट तर काही ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवल्याचे दिसून आले. काही गावात नदीच्या पत्रामध्ये मंदिर व सार्वजनिक शौचालय असल्याचेही दिसून आले.
अग्रणी नदीचे खोरे हे खानापूर, तासगाव, कवठेमंकाळ, जत आणि मिरज या पाच तालुक्यानी बनलेले असून या नदी खोऱ्यामध्ये पीक पद्धतीमध्ये वेगवेगळेपणा दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने मिरज आणि तासगाव या दोन तालुक्यांमध्ये बागायती पिकांचे प्रमाण तसेच द्राक्ष बागा आणि ऊस मोठ्या प्रमाणात आढळून येतो. तर खानापूर, कवठेमंकाळ, आणि जत ही 3 दुष्काळ सदृश्य असणारी तालुके असून या तालुक्यांमध्ये कमी पाण्यावर येणारी पिका जास्त प्रमाणात घेतली जातात. प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर आधारित किंवा पावसाळा संपल्यानंतर एखादा दुसरे पाणी देता येईल अशा स्वरूपाची पिके या तीनही तालुक्यांमध्ये घेतली जातात.
एकंदरीत अग्रणी नदी खोऱ्यातील पीक पद्धतीचा विचार केला असता यामध्ये ज्वारी, बाजरी, मका यांसारखी तृणधान्य तर तूर, उडीद, मूग, मटकी यांसारखी कडधान्य तसेच भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ इत्यादी प्रकारची गळितधान्य या सोबतच ऊस, कापूस तसेच सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन ज्यामध्ये मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी, दोडका, ढोबळी मिरची, पडवळ, कारले, डांगर भोपळा, या फळ भाज्या तसेच मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, तांदूळजा, करडा, माठ, चिघळ यांसारख्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात.
आपण जर या अग्रणी नदी खोऱ्यातील फळ पिकाचे क्षेत्र पाहिले असता यामध्ये द्राक्ष आणि डाळिंब या दोन पिकावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केल्याचे दिसून येते. सोबतच आंबा, चिकू, पेरू, सिताफळ, बोर, नारळ, केळी, ड्रॅगन फ्रुट, पपई, चिंच अशा फळ पिकांची लागवड शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामध्ये केलेली आहे. या दोन वर्षांमध्ये चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कॅश क्रॉप घेण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास आले. तसेच या नदी खोऱ्यात दुग्ध व्यवसायात मोठया प्रमाणात वाड झाल्याने या भागात चारा पिकांची (मक्का, लसूण घास, मेथी घास, शाळवाची हूंडी) लागवड मोट्या प्रमाणात झालेली दिसून आली. शेतकऱ्यानी हिरव्या चाऱ्यासाटी मक्का पिकपासून मुरघास मोट्या प्रमाणात तयार केल्याचे दिसून आले.
एकंदरीत अग्रणी नदी खोऱ्याच्या पीक पद्धतीचा आभ्यास केला आसत या खोऱ्यात तृणधान्य, कडधान्य, गलीतधान्य, फळभाज्या, पालेभाज्या, फळपिके, चारा पिके तसेच उस, कापूस या सारखी वार्षिक पिके शेतकरी घेत आसल्याचे निदर्शनास आले.
अग्रणी नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून सांगली जिल्ह्यातील तासगाव, खानापूर,कवठेमहांकाळतालुक्या मधून वाहत जाऊन कार्नाटकातील अथणी तालुक्यात कृष्णा नदीला मिळते. या नदीच्या पात्रात आणी दोन्ही बाजुच्या काठांवरपाण्याच्या उपलबद्धतेनुसार वजैवविविधते मध्ये विविधता दिसून येते.
हि जैवविविधता कुळांनुसार विभागली जाते-
1) मासे:- या मध्ये काटला, रोहू, नकटा, म्रीगल, बास, शींधी, कुरळ, अश्या साधारण 19 प्रजाती आढळून येतात.
2) उभयचर:- 11 प्रजातींचे उभयचर म्हणजे बेडूक प्रजाती येथे आढळून येतात.
3) सरपटणारे प्राणी:- या मध्ये सर्प प्रजाती जसे नाग, घोणस, मण्यार, फुरसे, धामण, कवड्या, रुका सर्प, नानेटी, पानदिवड , कासव यांच्या सोबत २०१९ च्या महापुरात कवठेमहांकाळ तालुक्यातील विठूरायाची वाडी या गावात मगर या संरक्षित प्रजातीचा वावर सुद्धा दिसून आला आहे.
4) पक्षी:-अग्रणी नदी खोर्यातील स्थानिक आणि स्थलांतरीत अश्या विविध पक्ष्यांच्या 190 पेक्षा जास्त प्रजाती आढळून येतात. या मध्ये ब्राम्हणी घार, छोटा बगळा, बुलबुल, मोर यांसारख्या सामान्य पक्षी प्रजातींनसोबत तुतवार, हिरवी तुतारी, धाविक, वन घुबड, जांभळा बगळा, निलपरी, निळा माशिमार, रंगीत पानलावा, तीरचिमनी, अशा दुर्मिळ आणि काही स्थलांतरित पक्षी प्रजाती आढळून येतात. कवठेमहांकाळ तालुक्यातील नंगोळे गावात 4 वर्ष माळढोक पक्षी वास्तवास होता.
5) सस्तन प्राणी:-सस्तन प्राण्यांच्या एकूण 23 प्रजाती आढळून येतात. या मध्ये दुर्मिळ असलेल्या भारतीय लांडगा, खोकड, खवल्या मांजर, 5 पाट्यांची खार, मांज्याट यांसारख्या वन्य प्राण्या सोबत शेळ्या, मेंढ्या, म्हशी, गायी, यांच्या काही प्रजाती आढळून येतात.
कीटक, भुंगे, फुलपाखरे, मुंग्या, पतंग, माश्या, मधमाशी, यांसारख्या कीटकांच्या आणि कोळी, विंचू, खेकडे, गोचीड यांसारख्या अष्टपाद जीवांच्या कित्तेक प्रजाती आढळून येतत.
श्री.अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक
नेचर कॉन्झर्वेशन सोसाटी, सांगली (NACONS)
9921034555
गावाचे नाव :- बलवडी (खा.)
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. बलवडी गावाच्या हद्दीतील खानापूर रोड पासून वरील अग्रणी नदीवर असणारे 12 बंधारे टेंभूच्या पाण्याने भरले जात नाहीत.
सध्या टेंभू योजनेचे पाणी लेंडूरी ओढातून येते. हे पाणी बलवडी गावाच्या पाणी पुरवठा विहारीच्या खालच्या बाजूला येऊन अग्रणी नदीला मिळते, या एवजी टेंभू योजनेचे पाणी भूड येथिल असणाऱ्या आउटलेट मधून सोडले तर अग्रणी नदीवरील जाधववाडी हद्दीतील सुरवाती पासूनचे सर्व बंधारे पाण्याने भरले जातील.
2. अग्रणी नदी पत्रात असणाऱ्या बधार्यात गवत तसेच काटेरी झुडपे उगवलेले आहे.
नदी पात्राची स्वछता करणे गरजेचे आहे.
3. गावातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रीये विना थेट अग्रणी नदीपात्रात जात आहे.
गावातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीपात्रात जात आहे त्यामुळे नागरिकाना वेगवेगळ्या साथीच्या रोगांना बळी पडावे लागते, त्यासाठी हे पाणी प्रक्रिया करून शुद्ध पाणीच नदी पात्रात सोडावे.
4. नदीवर पाणी आडवण्यासाठी नवीन बंधारा होणे आवशक.
होनराव शंकर गायकवाड यांच्या शेताजवळ 1 बंधारा प्रसातावीत आहे, तो या पावसाळ्या आगोदर पूर्ण व्हावा.
5. खानापूर रोडच्या पश्चिम बाजूस पाणी पुरवठा विहरी जवळ असणाऱ्या बंधार्याची उंची कमी असल्याने त्या मध्ये पाणी साठा खूपच कमी होतो.
त्या बंधार्याची पाहणी केली असता त्याची उंची खुपची कमी असल्याचे लक्षात आले. त्याची 1 मिटर ने उंची वाढवावी लागेल.
6. अग्रणी नदीला मिळणारा बलवडी गावातील मुख्य नाला (ओढा) म्हणजे लेंडूरे ओढा, त्या ओढ्या वरील शंभूखडी जवळील बंधारा पुराच्या पाण्याने फुटलेला (Outflanking) आहे. त्यामुळे शेजारील शेतकर्याची जमीन वाहून गेलेली आहे.
शंभूखडी रोड लेंडूरी ओढा येथील बंधार्याची दुरुस्ती करणे आवशक आहे. सोबतच बंधाऱ्याच्या बाजूला मातीचा भराव व दगडी पिचिंग करणे आवश्यक आहे.
7. भूगर्भातील / जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशय आहे.
1.वनजमीन गट नं. 1172 च्या बाजूला मातीनाला बांध & 50 हेक्टर वन जमिनी वर डीप सी.सी.टी. करणे.
2.वनजमीन गट नं. 902 अ मधील बंधार्याचा गाळ काढणे व साठवण क्षमता वाढवणे.
या कामांमुळे या भागातील आजूबाजूच्या शेत्कारांच्या किमान १०० हेक्टर जमिनी ओलिताखाली येतील.
8. टेंभू योजनेचे पाणी शेतकर्यांना मिळणे साठी.
गट नं. 1471 पोपट खाशाबा पाखरे यांच्या शेत जमिनीत टेंभू च्या पाण्याचा व्हाल (चेंबर) काढणे.
9. मागच्या काही काळात नदी व ओढे नाल्यावर कमी पाणी वाहत असल्यामुळे ओढ्याच्या पात्रात ओढ्याच्या जमिनीचे अतिक्रमण आजूबाजूच्या शेतकर्यांनी केले आहे. काही ठिकाणी ओढ्याच्या पत्रातच विहीर खांदुन निघालेले दगड पतारातच ठेवल्यामुळे पात्र अरुंद झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती आहे की या ओढ्या नाल्यांची शासकीय मोजणी करून त्याची रुंदी वाढवून देणे. जेणे करून गावाचा पाण्याचा प्रश्न या एकाच कामांमुळे बर्यापैकी मिटू शकतो.
10. नदी बद्दल जागरूकता निर्माण होणे साठी.
नदीच्या पुलावरीलील दोनी बाजूना नदीची माहिती दर्शवणारा फलक लावणे.
गावाचे नाव :- बेणापूर
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. अग्रणी नदीवरील शासनाने बांधलेले सिमेंट बंधारे चुकीची साईट सिलेक्शन व व्यवस्थित Flank Wall बांधली गेली नसल्याने सन २०१९ / २० च्या पावसाळ्यात फुटले आहेत. (Outflanking झाले आहे.) तसेच तसेच दगडी पिचिंग च्या आभावे आजूबाजूची शेत जमीन वाहून गेली आहे त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या बंधार्यात आजीबात पाणी साचत नाही. आज रोजी हि परिस्थिती तशीच आहे. बंधारा आहे पण पाणी साठत नाही. आशा निकृष्ट दर्ज्याच्या कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही झाली पाहिजे आशी शेतकर्यांची आग्रही मागणी आहे.
1. शंकर रघुनाथ शिंदे,बाळू गुंडा शिंदे, सुधाकर भीमराव शिंदे,पितांबर गणपती शिंदे,संतोष जाधव (गट नंबर 236) यांच्या क्षेत्राजवळील बलवडी गावाच्या हद्दीतून खालील बेनापुर हद्दीतील बंधारे फुटलेले आहेत दुरुस्त करून मिळावे.
2. गट नंबर 929, 725 आणि 738 बंधाऱ्यातील शेजारचा भराव खचलेला आहे. भराव करणे गरजेचे आहे.
3. खापरगादे बंधार्याच्या साईडचा मातीचा भराव खचलेला आहे. (मधुकर झेंडे यांच्या शेताजवळ)
या बंधार्यात पाणी साठणे साठी शासनाने तात्काळ उचित उपाय करणे आपेक्षित आहे.
2. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे.
1. गट नंबर 4 शेजारील दगडी बंधाऱ्याचा गाळ काढणे.
2. गट नंबर 9 जवळील बंधारा लिकेज आहे आणि भराव खचलेला आहे.बंधार्याचे लिकेज काढून भाराव टाकून घेणे.
3. गट नंबर 425, 271 व 272 ला नवीन माती बंधारा करणे.
4. गायरान जमिनीत गट नंबर 321, 558 तसेच खापरगादे गट नंबर 700 मध्ये 20 हेक्टर जमिनीवर डीप सीसीटी आणि वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.
5. गट नंबर 335 मधील बेनापुर पाझर तलाव लिकेज आहे, त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
6. रामघाट मंदिर परिसरातील दगडी बंधार्याचा गाळ काढणे व दुरुस्ती करणे.
7. आमच्या गावातील सर्व शाळा व शासकीय इमारतींना रेन वाटर हार्वेस्टिंग ची कामे होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याना आशा कामाचे महत्व व राबवण्याची पद्धती माहित होईल व त्यांना स्ववता आपल्या घरावर असे प्रयोग राबवण्याची प्रेरणा मिळेल.
3. अग्रणी नदी पात्रात असणाऱ्या बधार्यात गवत तसेच काटेरी झुडपे उगवलेले आहे.
पाणी साठवण क्षमता वाढवण्या साठी नदी पात्रातील काटेरी झुडपे व गवत काढणे गरजेचे आहे.
4.गावातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रीये विना थेट अग्रणी नदीपात्रात जात आहे.
सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सांडपाण्यासाठी बंदिस्त पाईप लाईन करून शोषखड्डे घेणे आवश्यक आहे.
5. मागच्या काही काळात नदी व ओढे नाल्यावर कमी पाणी वाहत असल्यामुळे नदी व ओढ्याच्या पात्रात ओढ्याच्या जमिनीचे अतिक्रमण आजूबाजूच्या जमीन मालकांनी केले आहे. काही ठिकाणी ओढ्याच्या पत्रातच विहीर खांदुन निघालेले दगड पात्रातच ठेवल्यामुळे पात्र अरुंद झाले आहे. त्यांमुळे नदी / ओढ्याचा प्रवाह बाधित झाला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती आहे की या ओढ्या / नाल्यांची शासकीय मोजणी करून त्याची रुंदी वाढवून देणे. जेणे करून गावाचा पाण्याचा प्रश्न या एकाच कामांमुळे बर्यापैकी मिटू शकतो.
6. नदी पात्रावरील शासकीय अतिक्रमने..
1. जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीने गावाच्या एकदम बाजूला नदी पात्राच्या मदोमद पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदण्याचे काम सुरु केले, परंतु तेथेच गावाचे सांड पाणी नदीत जाऊन मिळत असल्याने ते काम ग्रामस्थांच्या मागणीने बंद करावे लागले व विहरीचे ठिकाण बदले, परंतु येथील विहिरीचे केलेले खोदकाम बुजवले नाही किंवा त्याचा निघालेला कचरा नदी पत्रातून बाजूला केला नाही. नदीची वाहन क्षमता एकदम कमी झाली आहे. पाउस झाल्या वर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रतिपादन नदी यात्रेच्या बैठकीत ग्रासेवक नाव यांनी सुचवले. त्या साठी तो कचरा नदी पत्रातून लवकरात लवकर काढला पाहिजे. अशी आग्रही मागणी केली आहे.
2. सुलतानगादे रोड लागत नदी पात्रात स्मशानभूमी बांधलेली आहे सोबत 80% नदी पात्रात स्मशानभूमी च्या बाजूला पेविंग ब्लॉकचा ओटा बांधला आहे, त्यामुळे नदीला वाहण्यासाठी जगाच राहिली नाही. तो स्मशानभूमी बाजूचा ओटा तात्काळ काढला पाहिजे. तसेच अंत्यविधी वेळीचे सर्व निर्माल्य, राख, कचरा ई. नदी पात्रातच टाकतात.
गावाचे नाव :- सुलतानगादे
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1.गावाची पाण्याची समस्या व टंचाई मिटवण्या साठी अग्रणी नदीवरील बंधार्याची साठवण क्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
अग्रणी नदीतील सुलतानगादे गावाच्या हद्दीतील 9 बंधाऱ्यातील गाळ काढणे, खोलीकरण रुंदीकरण करणे, दुरुस्ती करणे, स्वच्छता करणे अत्यंत आवशक आहे. हे बंधारे बांधण्याच्या वेळी बंधारे बांधल्या नंतर त्याची खोलीकरण रुंदीकारण करणे आपेक्षित होते पण त्यांनी त्या पद्धतीने केले नाही. त्यामुळे त्या बंधार्याची साठवण क्षमता वाढली नाही त्याचा फटका आम्हा आजूबाजूच्या शेत कार्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे.
(गट नंबर 137 गट नंबर 25 गट नंबर 115 वसंत खोबरे यांच्या शेताजवळ, नाव्ही मळा)
2. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे.
1. बापूसो जाधव (गट नंबर 643) यांच्या शेताजवळील असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढणे.
2. सुलतानगादे गावातील 1972 साली बांधलेल्या पाझर तलावातील गाळ काढणे.
3. महादेव हिंदुराव जाधव यांच्या शेताजवळ असनार्या दोन छोट्या टेकडी मधील ओघालीवर नवीन मातीनाला बांध बांधणे.
4. गट नंबर 689 मध्ये असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढणे.
5. गट नंबर 698 मधील सिमेंट बंधाऱ्याचा गाळ काढणे व फुटलेल्या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे.
6. बाबासाहेब जयवंत जाधव यांच्या शेताच्या बाजूला असणाऱ्या तलावात तळातून गळती आहे. त्या तलावातील गाळ काढणे व त्यची गळती थांबवने साठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे.
7. गट नंबर 225 व 517 मध्ये पाणी आडवण्यासाठी एकदम चांगली साईट आहे तेथे नवीन मातीनाला बंध करून मिळावा.
3. गावातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रीये विना थेट अग्रणी नदीपात्रात जात आहे.
1. सांडपाण्याकरिता प्रस्तावित बंदिस्त पाईप लाईन व शोष खड्डे हि कामे तत्काळ पूर्ण करून देणे.
2. बेनापुर ग्रामपंचायतचा सर्व घनकचरा सुलतान गादे गावाच्या हाद्दीत टाकला जातो, त्यांमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. तो कचरा व्यवस्थापन करण्या साठी प्रभावी उपाययोजना शासनांने राबवाव्यात.
5. सुलतानगादे गावातील ईतर समस्या
1. कराड - विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण राहिल्या मुळे जलजीवन मिशनचे काम स्थगित आहे. रखडलेले हायवे चे कामं तत्काळ पुर्ण करावे जेणे करून आमचे जलजीवन मिशन चे काम पूर्ण होईल आणी आमच्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.
2. गावातील लोकांना घरोघरी पिण्याचे व वापराचे पाणी नळ तोटीतून सोडण्यासठी नवीन पाण्याच्या टाकीची मागणी ग्रामपंचायत ने पंचायत समिती कडे मागणी केली आहे. या कामाला गती यावी.
गावाचे नाव :- करंजे
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1.गावाची पाण्याची समस्या व टंचाई मिटवण्या साठी अग्रणी नदीवरील तसेच गावात असणारे ओढे नाले यांवरील बंधार्याची, तालावंची पाणी साठवण क्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.
1.अग्रणी नदी वरील शास्त्रीच्या शेताजवळ दगडी बंधारा फुटला आहे त्याची दुरुस्ती व खोलीकरण – रुंदीकरण करणे गरजेचे आहे.
2.भीमराव काटकर यांच्या शेता शेजारी असणाऱ्या सिमेंट बंधाऱ्याचे दरवाजे बसवलेले नाहीत, त्यामुळे तेथे पाणीच साटत नाही. शेता शेजारी बंधारा असूनहि पाणी नाही आशी आमची दयनीय अवस्था झाली आहे. या बंधार्याला तात्काळ दरवाजे बसवावे.
3. नारायण ज्ञानू सूर्यवंशी, पोपट सूर्यवंशी (गट नंबर 1550) बंधारा चुकीची साईट सिलेक्शन व व्यवस्थित Flank Wall बांधली गेली नसल्याने सन २०१९ / २० च्या पावसाळ्यात फुटले आहेत. (Outflanking झाले आहे.) तसेच तसेच दगडी पिचिंग च्या आभावे आजूबाजूची शेत जमीन वाहून गेली आहे त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने तात्पुरते पिचींग चे काम करून नदी काठाची उंची वाढवली आहे, परंतु जी जमीन वाहून गेली तेथे अजून काहीच उपाय योजना केल्या नाहीत. आशा निकृष्ट दर्ज्याच्या कामांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाही झाली पाहिजे आशी शेतकर्यांची आग्रही मागणी आहे. किमान जी माती वाहून गेली आहे तेथे माती टाकून घेणे गरजेचे आहे.
4. रामहरी कचरे (गट नंबर 107) माती बंधारा खचलेला आहे. त्याला योग्य ती उपाय योजना करून मिळावी.
5. झिरोंडीचा ओढा वरील राजेंद्र शिवाजी माने यांच्या शेताच्या शेजारी असणाऱ्या माती बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. शासनाने योग्य ती कार्यवाही करून त्या माती बांधाची गळती थांबवली पाहिजे.
6. झिरोंडी भागातील वन जमिनीवर असणारे चारही मातीनाला बांधाची तळातून गळती होत आहे. शासनाने योग्य ती कार्यवाही करून त्या माती बांधाची गळती थांबवली पाहिजे.
7. लक्ष्मी खोरे भागात असणारा पाझर तलाव क्र. 3 या तलावाची तळातून गळती होत आहे. शासनाने योग्य ती कार्यवाही करून त्या माती बांधाची गळती थांबवली पाहिजे.
8. मुलांनी तलाव एकेरी मळा तलावाची तळातून गळती होत आहे. शासनाने योग्य ती कार्यवाही करून त्या माती बांधाची गळती थांबवली पाहिजे.
9. मुलांनी तलावा पासून निघणार्या ओढ्यावरील निवृत्ती माने यांच्या शेता जवळ असणारा दगडी बंधारा फुटलेला आहे. त्याची तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
10. सूर्यवंशी मळा जवळ अग्रणी नदी व हिवर ओढा यांचा जिथे संगम होतो येथील असणाऱ्या बंधाऱ्यात गाळ आहे व तो गाळ काढणे अत्यंत गरजेचे आहे. बंधार्याचा खालील बाजूस असणारा सिमेंट चा हौद फुटला आहे त्यःची दुरुस्ती तसेच त्या बंधाऱ्यातील गाळ काढेने अत्यंत गरजेचे आहे.
2. गावातील सांडपाणी कोणत्याही प्रक्रीये विना थेट अग्रणी नदीपात्रात जात आहे.
लेंडुरे ओढा हा गावाकडेला असल्याने गावाचे सांडपाणी या ओढ्या मार्गे अग्रणी नदीत गावाच्या पाणीपुरवठा विहिरीच्या जवळ जाते आणी तेच पाणी लोक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे लोकांना भरपूर मोठ्या प्रमाणात आरोग्याची समस्या भेडसावत आहे. या नाल्यातील सांड पाण्यावर प्रक्रिया केल्यास आसे पाणी शेतीच्या पाण्यासाठी वापरता येईल.
3. गाव भागात पिण्याच्या पाणीची समस्या आहे.
करंजे गावातील यादव मळ्यात असणारा तीन नंबरच्या पाझर तलावात नवीन वीहीर खोदणे आवशक आहे.
4. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. मदने वस्ती खापरगादे रोड पासून चिंचेच्या मळ्यात अग्रणी नदीला येणारा नाला रुंद नसल्याने रस्ता वाहून जातो. त्यामुळे ओढा रुंदीकरण व खोलीकरण करणे खूप गरजेचे आहे.
2. मुलांनवाडी रोड पासून मागे शास्त्री यांच्या बंधाऱ्याच्या मध्ये सुतारांच्या शेताजवळ अग्रणी नदीवर नवीन सिमेंट बंधारा व्हावा अशी शेतकर्यांची मागणी होती. मृदा व जल संधारण विभाकडून बंधारा मंजूर आहे त्या कामाला गती मिळावी हि बाजूच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे.
3. दत्तात्रय माने, लक्ष्मी खोत यांच्या शेताजवळील बाजूस असणाऱ्या वन जमिनीवर सन 2003 साली माती नाला बांधाचे काम सुरु केले होते. काही दिवसात ते काम बंद केले आणी आज पर्यंत ते काम आपुर्नच राहिले आहे. आशा अर्धवट राहिलेल्या कामाची खातेनिहाय चौकशी करून काम अर्धवट सोडलेल्या ठेकेदारावर आणी शासकीय आधीकारी यांच्यावर तत्काळ कारवाही व्हावी व हे काम पूर्ण करावे हे का पूर्ण झाले तर आजूबाजूच्या जवळपास 60 हेक्टर जमिनी ओलिताखाली येतील.
4. आमच्या गावाला 538.27 हेक्टर इतकी मोठी वन जमीन आहे. त्या पैकी किमान 200 हेक्टर वन जमिनी वर डीप सीसीटी, वनतळे, मातीनाला बांध वृक्षारोपण व्हावे.
5. अगणी नदीचे पात्र गेल्या 3 दशका पुर्वी खूप रुंद होते, हळू हळू करून ते पत्र खूपच अरुंद झाले आहे.
नदीपत्रातील अतिक्रमण झालेले आहे नदीपत्राची मोजणी करून अतिक्रमण काढणे.
गावाचे नाव :- बिरणवाडी
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. म्हसोबा खोर्यातील तलावात पाणी साचत नाही.
तलाव लिकेज आहे, तसेच त्याचा सांडवा फुटला आहे. सांडवा दुरुस्ती करून लिकेज काढून त्याचा गाळ काढला पाहिजे, त्यामुळे त्याची साठवण क्षमता वाढेल.
2. मारीमी ओढ्यातील बंधार्यात पाणी साचत नाही.
मारीमी ओढ्यावरील असणाऱ्या 9 बंधार्यांना तळातून गळती आहे, तसेच ते पूर्ण गाळणे भरले आहेत. त्यांचे लिकेज काढून त्यातील गाळ उपसा केला पाहिजे.
3. गोसावी तलावत पाणी साटत नाही.
हा तलाव तळातून लिकेज आहे सोबत गाळणे भरला आहे, त्याचा गाळ उपसा करून लिकेज काढले पाहिजे.
4. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. गावाच्या तिन्ही बाजूला असणाऱ्या वन जमिनीवर (एकूण 199 हेक्टर वन जमीन आहे.) डीप सीसीटी & मातीनाला बांध, वनतळे आशी जलसंधारणाची कामे करणे.
2. रवींद्र महादेव मोरे (गट नंबर 637) यांच्या 2 हेक्टर खाजगी जमिनीवर डीप सिसिटी करणे.
3. वयक्तिक शेतकऱ्यांचे बोअर पुनर्भरण करणे.
गावाचे नाव :- वायफळे
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. अग्रणी नदी वरील सैनिक मळा वसंत बंधारा (केटीवेअर)तळातून लिकेज आहे, त्यामुळे पाणी थांबत नाही.
या बंधार्याला समोरील बाजूने चर खोदणे (खाली काळा दगड लागे पर्यंत) आणि सिमेंट कौन्क्रीट करणे. त्यामुळे त्याची गळती थांबेल.
2. डवीचा खोरा, सुतार नाळवा, तळे वस्ती तलाव व अजून एक आसे एकूण 4 तलाव लिकेज आहेत.
तलावाच्या पोटात खाली दगड लागे पर्यंत चर खोदणे आणि त्या चरित काळी माती भरून रोलिंग करणे, म्हणजे तलावाची गळती थांबेल.
3. आंबळ ओढ्या वरील 4 बंधारे गाळणे भरले आहेत व त्या बंधाऱ्याती पाण्याची गळती आहे.
बंधाऱ्यातील गाळ कडून ते बंधारे दुरुस्त करून घेणे. (सिमेंट कॉंक्रीट करून घेणे.)
4. बामणकी ओढ्या वरील 5 बंधारे गाळणे भरले आहेत व त्या बंधाऱ्याती पाण्याची गळती आहे.
बंधाऱ्यातील गाळ कडून ते बंधारे दुरुस्त करून घेणे. (सिमेंट कॉंक्रीट करून घेणे.)
5. गाव ओढा बंधारा गाळाने भरला आहे. त्यामुळे पाणी साचत नाही.
या बंधाऱ्यातील गाळ काढून तो गाळ पडीक जमिनीवर पासरवणे म्हणजे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढेल व पडीक जमिनी सुपीक होतील.
6. अग्रणी नदीवरील शिवाजी दत्तू नलवडे यांच्या शेताजवळील बंधारा लिकेज आहे. त्यामुळे पाणी साठत नाही.
या बंधार्याला समोरील बाजूने चर खोदणे (खाली काळा दगड लागे पर्यंत) आणि सिमेंट कौन्क्रीट करणे. त्यामुळे त्याची गळती थांबेल.
गावाचे नाव :- सिद्धेवाडी
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. सन 2019 मध्ये पावसळ्यात अग्रणी नदीवर असणाऱ्या सिद्धेवाडी साठवण तलावाची संरक्षक भिंत तुटली आहे.
सन 2019 मध्ये पावसळ्यात अग्रणी नदीवर असणाऱ्या सिद्धेवाडी तलावाची संरक्षक भिंत तुटली आहे. देवसेंदिवस ती भिंत जास्तच कातरत चालली आहे. २०१९ पासून आज पर्यंत याचे दुरुस्ती करण्याचे कोणतेही काम झाले नाही. तात्काळ या भिंतीची दुरुस्ती नाही केली तर, भविष्यात या तलावाला खूप मोठ्या समसेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे याचे काम आती तातडीने पूर्ण करावे.
2. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. यल्लमा मंदिर जवळ नवीन बंधाऱ्याची मागणी आहे.
2. पांढरीचा खडा या ठिकाणी असणारा केटीवेअर बंधारा फुटलेला आहे. त्याची दुरुस्ती तात्काळ करणे.
3. वाघबिळ पाझर तलाव गळती होत आहे, त्याचे लिकेज काढले पाहिजे.
4. मोर तलावपाणी गळती होत आहे,तसेच तलावात काटेरी झुडपे उगवली आहेत. त्याचे लिकेज काढले पाहिजे. व स्वच्छता केली पाहिजे.
5. पाण्याची खोरी तलावगळती होत आहे, त्याचे लिकेज काढले पाहिजे.
6. भगवान यशवंत चव्हाण दगडी बंधारा दुरुस्ती सिंगल गोट ओढा शामराव चव्हाण यांच्या शेतात जवळच्या बंधाऱ्यातील गाळ काढणे.
7. अग्रणी नदीवर गावाच्या पाणीपुरवठा विहिरीजवळ नवीन सिमेंट बंधारा होणे गरजेचे आहे.
8. जीत मळ्यातील अन्नू पाटील शेता शेजारी असणारा सिमेंट बंधारा दुरुस्त करणे.
4. गांधर ओढ्या वरील असणारे 8 दगडी बंधारे गाळणे भरलेले आहेत, तसेच ते फुटले आहेत त्या मुळे त्या बंधार्यात पाणी साठत नाही.
बंधाऱ्यातील गाळ कडून ते बंधारे दुरुस्त करून घेणे. (सिमेंट कॉंक्रीट करून घेणे.) तसेच या बंधाऱ्यातील गाळ काढून तो गाळ पडीक जमिनीवर पासरवणे म्हणजे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढेल व पडीक जमिनी सुपीक होतील.
5. बिरणवाडी ओढा कृष्णा श्रीपती पिंपळे& भगवान यशवंत चव्हाण यांच्या शेता शेजारी असणारा दगडी बंधारा फुटला आहे.
हे बंधारे तत्काळ दुरुस्त करून घेणे. (सिमेंट कॉंक्रीट करून घेणे.)
6. सिंगल गोट ओढ्यावरील शामराव चव्हाण यांच्या शेता जवळच्या बंधाऱ्यात भरपूर गाळ साठला आहे.
या बंधाऱ्यातील गाळ काढून तो गाळ पडीक जमिनीवर पासरवणे म्हणजे तलावातील पाणी साठवण क्षमता वाढेल व पडीक जमिनी सुपीक होतील.
गावाचे नाव :- सावळज
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. बिरणवाडी रोड यल्लामा मंदिराच्या बाजूला सागर पोळ यांच्या शेता जवळील असणाऱ्या केटीवेअर बंधार्यात पाणी साचत नाही. Outflanking झालेले आहे.
त्या बंधार्याची पाहणी केली असता त्या बंधार्याला तळातून गळती असल्याचे तसेच त्याचे दरवाजे गंजल्याचे निदर्शनास आले. त्याची गळती कडून त्याला नवीन गेट टाकावे लागतील. तेंव्हाच त्यामध्ये पाणी साठेल.
2. जीत ओढ्या वरील काशिनाथ भडके यांच्या शेता जवळील सिमेंट बंधार्याला गळती आहे.
याला खाली काळा दगड लागे पर्यंत खोदाई करावी लागेल आणि त्याला सिमेंट कॉंक्रीट ने नुतनीकरण करावे लागेल.
3. जीत ओढ्या वरील मोरतळे वस्ती जवळील जुना पाझर तलाव लिकेज आहे.
तलावाच्या पोटात खाली दगड लागे पर्यंत चर खोदणे आणि त्या चरित काळी माती भरून रोलिंग करणे, म्हणजे तलावाची गळती थांबेल.
4. गावातील सांड पाणी खालील 4 ठिकाणाहून कोणतीही प्रक्रिया न करता अग्रणी नदी मध्ये जात आहे. ज्या ठिकाणी हे पाणी अग्रणी नदीत मिसळते त्या ठिकाणा पासून खाली असणाऱ्या वस्तीवरील प्रत्येक घरातील व्यक्ती ला मुत खड्याचा त्रास आहे.
1. जुनी पिचरची टाकी ते अग्रणी नदी.
2. संपूर्ण गाव ते नागोबा मंदिर शेजारील अग्रणी नदी.
3. जय हिंद चौक ते अग्रणी नदी.
4. खंडोबा मंदिर पाटील गल्ली ते गाव पाणवठा अग्रणी नदी.
या सांड पाण्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्यचा गंभीर प्रश्न पाहता याला तातडीने उपाय करणे गरजेचे आहे.
या मध्ये जैविक पद्धतीने आसो वा रासायनिक पद्धतीने आसो पण सांडपाण्या ला ट्रीटमेंट करूनच नदी मध्ये सोडणे अत्यंत आवश्यक आहे.
अन्यथा हे गाव आणि या गावाच्या खालील भागात असणाऱ्या या गंभीर समसेला भविष्यात सामोरे जावे लागेल.
5. आडहिरा ओढ्यावर असणाऱ्या 3 बंधार्यात पाणी साठत नाही.
हे तिन्ही बंधारे गाळणे भरले आहेत त्यातील गळ काढून तो गाळ पडीक जमिनीवर पासरवणे म्हणजे बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता वाढेल व पडीक जमिनी सुपीक होतील.
6. अग्रणी नदी वरील माहुलीच्या टेका जवळ असणारा बंधारा बाजूने फुटला आहे त्यामुळे त्या मध्ये पाणी साठत नाही.
बंधाऱ्याच्या फुटलेल्या बाजूला सिमेंट ची भिंत बांधणे आणि बाजूला मातीचा भाराव करून धेऊन त्याला दगडाने पिचिंग करणे.
7. अग्रणी नदी वरील ब्रिटीश कालीन दगडी बंधारा तुटला आहे त्यामुळे त्या मध्ये पाणी साठत नाही.
बंधार्याच्या दोन्ही बाजूनी सिमेंट कॉंक्रीट ची भीत बांधून या बंधार्याचे पुन्नुरुजीवन करावे लागेल.
8.गावाची पाण्याची समस्या व टंचाई मिटवण्या साठी अग्रणी नदीवरील तसेच गावात असणारे ओढे नाले यांवरील बंधार्याची, तालावंची पाणी साठवण क्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे
1. पवार खोरा & गुदावले वस्ती येथे असणारा पाझर तालावाची गळती थांबवून त्यातील गाळ काढणे.
2. बोळाज खोर ते अग्रणी नदी या मध्ये असणाऱ्या 2 बंधाऱ्यातील गाळ काढणे.
9. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. अग्रणी नदीला आडहिरा जेथे येऊन मिळतो तिथे एक नवीन सिमेंट बंधारा बधाण्याची लोकांची मागणी आहे.
2. सावळज गावाला जोडणाऱ्या खालील 4 रस्त्यांच्या बाजूला सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्षारोपण करून मिळावे.
1.सिद्धेवाडी ते सावळज रोड 2.5 किमी
2. डोंगरसोनी ते सावळज रोड 4 किमी
3. तासगाव ते सावळज रोड 4 किमी
4. अंजनी ते सावळज रोड 3 किमी
3. गावाच्या वन जमिनीवर तांत्रिक दृष्ट्या योग्य डीप सी.सी.टी.(खोल सलग समतल चर) तसेच वन तालाव करणे.
10. उपसा सिंचन योजनेचे (कॅनॉल) पाणी गावाला मिळणे साठी.
1. सिद्धेवाडी तलावाच्या डाव्या व उजव्या कालव्याची दुरुस्ती करणे. (अस्तरीकरण व बंदिस्त पाइप लाईन करणे.)
2. टेंभू योजनेचे पाणी सावळज गावाला मिळावे.
11. प्रदूषित पाण्यामुळे आरोग्याची समस्या..
नदीच्या पाण्याचा TDS खूप जास्त आहे./ लगतच्या विहारींच्या पाण्याचा TDS जास्त आहे./ रोजच्या वापराच्या & पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, हे पाणी खराब असल्याने लोकांना मुतखड्याचा त्रास आहे त्यामुळे पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. गावातील लोकांचा घरातील खर्च दुधापेक्षा पाण्यावर जास्त होत आहे.
गावाचे नाव :- वज्रचौंडे
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. अग्रणी नदी वरील यल्लमा मंदिराच्या जवळ असणाऱ्या वसंत बंधार्यात पाणी साठत नाही.
बंधारा तळातून लिकेज आहे, तसेच याला दरवाजे बसवलेले नाहीत. लिकेज काढून नवीन गेट बसवले पाहिजे.
2.गावाची पाण्याची समस्या व टंचाई मिटवण्या साठी अग्रणी नदीवरील तसेच गावात असणारे ओढे नाले यांवरील बंधार्याची, तालावंची पाणी साठवण क्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे
अग्रण नदी सुभाराव गणू यादव यांचे शेत ते शिवाजी पाटील यांचे शेत जवळ कोल्हापूर पध्दतीचा बंधारा बांधणे.
3. नदी पात्रात गावाचे सांड पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे.
अग्रणी नदीला राजाराम लक्ष्मण यादव यांच्या शेताजवळ जाऊन गावातील सांड पाण्याचा नाला मिळते, त्यावर प्रक्रिया करणे.
4. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. कोकड खोरा येथील पाझर तलावाचे लिकेज काढणे व गळा काढणे.
2. कोकडखोरा तलावापासून अग्रण नदीपर्यंत येणार्या ओढ्या वरील 2 सिमेंट बंधारे, 2 मातीनाला बांध, 3 दगडी बंधारे गाळ काढणे व दुरुस्ती.
3. पवार खोरा ते अग्रण नदी वरील सिमेंट बंधाऱ्यातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे.
4. वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतात डीप सी.सी.टी. (सलग समतल चर) करणे.
5. वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतात नवीनफळबाग लागवड करणे.
गावाचे नाव :- गव्हाण
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. अग्रणी नदीचे गावाच्या हद्दीतील पात्र गाळ मातीने भरले आहे.
अग्रणी नदीचे वज्रचौंडेबंधाऱ्यापासून मळणगाव गावापर्यंत नदीचे पात्र रुंदीकरण व खोलीकरण करणे व त्याची स्वच्छता करणे अत्यंत गरजेचे आहे.
2. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
1. अंजनी ओढ्यारील वसंत बंधारा लिकेज काढणे व अंजनी ओढा रुंदीकरण करणे.
2. मळणगाव जवळचा पाझर तलावातील गाळ काढणे.
3. हायस्कूल जवळच्या तलावातील गाळ काढणे.
4. गव्हाण-शेरी (बाळू सरोदे शेता जवळ) तलावातील गाळ काढणे.
5. विठ्ठल काशीद घराजवळ असणारा सिमेंट बंधारा दुरुस्ती करणे.
6. दशरथ जाधव शेताजवळ दगडी बंधारा दुरुस्ती करणे.
3. नदी पात्रात गावाचे सांड पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे.
संपूर्ण गावाचे सांड पाणी मळणगाव रोड च्या स्मशानभूमी जवळ अग्रणी नदीपात्रात मिसळते,त्यावर प्रक्रिया करणे. ( 17.054506 ; 74.768546 )
4. गावातील पिण्याच्या पाण्याच्या सुविधे साठी.
वाडी वस्ती भागात पिण्याच्या पाण्याकरता पाणीपुरवठा पाईपलाईन - टाकी व्यवस्था करणे तसेच वस्ती भागात बोर मारणे.
5. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
सामाजिक वनीकरण तर्फे मनेराजुरी ते गव्हाण रोड 2 किमी &विठ्ठल नगर ते मनेराजुरी रोड 3 किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावणे.
गावाचे नाव :- माळणगाव
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. अग्रणी नदीचे पात्र गेल्या 3 दशका पुर्वी खूप रुंद होते, हळू हळू करून ते पात्र खूपच अरुंद झाले आहे. त्यामुळे नदीची पाणी वाहन क्षमता कमी झाली आहे.
नदीपात्रात विहीर खोदल्या आहेत त्याचा कचरा नदीपात्रातच टाकलेला आहे. किमान तो टाकलेला कचरा तरी नदी पत्रातून हटवला पाहिजे.
अग्रणी नदीपात्रातील अतिक्रमण काढणेव नदी पात्रातील गाळ काढणे.
1.गावाची पाण्याची समस्या व टंचाई मिटवण्या साठी अग्रणी नदीवरील तसेच गावात असणारे ओढे नाले यांवरील बंधार्याची, तालावंची पाणी साठवण क्षमता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे
1.वडगाव ओढ्यावरील 1 किमी ओढा पात्राचा गाळ काढणे.
2. मळणगाव तालीम जवळच्या केटीवेअर बंधार्याचे सर्व दरवाजे खराब झाले आहेत. तेथे नवीन दरवाजे टाकणे.
3. शिंदे वस्ती वरील वसंत बंधारा दुरुस्ती करणे.
4. गावाच्या हद्दीत अग्रणी नदी पात्रावर 3 केटीवेअर बंधारे आहेत त्याचे लोखंडी गेट सडले आहेत तसेच काही गेट चोरीला गेले आहेत, त्या तिन्ही बंधाऱ्यात नवीन गेट टाकणे आवशक आहे.
5. मुलांनी तलावाचा गाळ काढणे.
6. गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजूना झाडे लावणे.
3. गावातील सांड पाणी खालील 3 ठिकाणाहून कोणतीही प्रक्रिया न करता अग्रणी नदी मध्ये जात आहे.
1. ग्रामपंचायत ते तालीम अग्रणी नदी.
2. अंगणवाडी क्र. 9 (गावाच्या मध्या पासून) ते अंगणवाडी क्र. 5 अग्रणी नदी.
3. मुडके गल्ली ते कुस्ती आराखडा अग्रणी नदी.
4. जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस संपूर्ण हरिजन वस्ती चे पाणी अग्रणी नदीला मिळते.
या सांड पाण्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्यचा गंभीर प्रश्न पाहता याला तातडीने उपाय करणे गरजेचे आहे.
अन्यथा हे गाव आणि या गावाच्या खालील भागात असणाऱ्या गावातील लोकांना आरोग्याच्या गंभीर समसेला भविष्यात सामोरे जावे लागेल.
गावाचे नाव :- शिरढोण
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. नदीचे पात्र खूपच अरुंद झाले आहे.
नदीवर मोठ्या प्रमाणात आतीक्रमण झाले आहे. शासनाने फक्त नदीची दोन्ही बाजूची मार्किंग करून द्यावी. शेतकरी स्वता हे अतिक्रमान काढून घेतील.
2. अग्रणी नदीवरील शिरढोण गावाच्या हद्दीत आसनारे 3 केटीवेअर बंधार्यात पाणी साटत नाही.
Outflanking झालेले आहे.
1. बोर मळ्या जवळील केटीवेअर
2. पुलवान वस्ती जवळील केटीवेअर
3. तीलमर वाडी जवळील केटीवेअर
या सर्व बंधार्याचे गेट खराब झाले आहेत. तसेच बंधार्यात झुडपे उगवले आहेत. तसेच नदी पत्रात गाळ साठला आहे. या सर्व बंधार्याला नवीन गेट टाकणे गरजेचे आहे. तसेच नदी पात्राची स्वछता करणे गरजेचे आहे. तसेच बंधार्यात साटलेला गळ काढणे.
3. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
1. जयगव्हाण ओढ्यावरील 6 बंधारे 3 किमी अंतराचे गाळ काढणे व अतिक्रमण काढणे. (हे बंधारे कृषी विभागाने बांधलेले आहेत)
2. लेंड ओघळ वरील 2 किमी अंतराचे अतिक्रमण काढणे.
3. शेअरी ओघळ अतिक्रम काढणे व खोलीकरण रुंदीकरण करणे. (1.75 किमी )
4. नदी पत्रात रीचार्ज शापट (Shapt) करणे.
4. उपसा सिंचन योजनेचे (कॅनॉल) पाणी गावाला मिळणे साठी.
1. म्हैसाळ कॅनॉलचा जयगव्हाण ओढ्या मध्ये पाणी सोडणे साठी चेंबर काढणे.
2. कोळी वस्ती म्हैशाळ योजना बंदिस्त पाईपलाईन लिकेज आहे. लिकेज काढले पाहिजे.
3. गावातील सांड पाणी खालील 2 ठिकाणाहून कोणतीही प्रक्रिया न करता अग्रणी नदी मध्ये जात आहे.
1. मारुती मंदिर ते जोतीबा मंदिर अग्रणी नदी
2. पाण्याची टाकी ते स्मशानभूमी अग्रणी नदी.
या सांड पाण्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्यचा गंभीर प्रश्न पाहता याला तातडीने उपाय करणे गरजेचे आहे.
या मध्ये जैविक पद्धतीने आसो वा रासायनिक पद्धतीने आसो पण सांडपाण्या ला ट्रीटमेंट करूनच नदी मध्ये सोडणे अत्यंत आवश्यक आहे.
अन्यथा हे गाव आणि या गावाच्या खालील भागात असणाऱ्या या गंभीर समसेला भविष्यात सामोरे जावे लागेल.
गावाचे नाव :- मोरगाव
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. मोरगाव केटीवेअर क्र. 1 बाबुराव मारुती आटपाडकर यांच्या शेताजवळच्या बंधाऱ्यात पाणी साचत नाही.
मोरगाव केटीवर क्र. 1 बाबुराव मारुती आटपाडकर यांच्या शेताजवळच्या बंधाऱ्याची पाहणी केली असता त्या गाळ काढणे. त्याचे दरवाजे पूर्ण खराब झाले आहेत खोलीकरण रुंदीकरण करणे व स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे.
2. मोरगाव केटीवेअर क्र. 2 शिर्के वस्ती जवळच्या बंधाऱ्यात पाणी साचत नाही.
या बधाऱ्याची पाहणी केली असता या बंधार्यात गाळ भरला आहे सोबत त्याचे गेट हि खराब झाले आहेत आणि हा बंधारा तळातून लिकेज आहे. तसेच त्या पात्रात काटेरी झुडपे वाढली असल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे या बंधार्यात गाळ काढून त्याला नवीन गेट बसवणे गरजेचे आहे. आणि त्याचे लिकेज काढणे अत्यंत गरजेचे आहे.
3. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अग्रणी नदीवर जगताप आणि पवार वस्ती जवळील नवीन केटीवेअरची मागणी आहे. तेथे लवकरात लवकर बंधारा बांधला पाहिजे.
4. देशिंग ओढ्या वरील बंधार्यात पाणी साचत नाही.
देशिंग ओढ्यावरील बंधार्यांचे दरवाजे खराब झाले आहेत. तसेच त्या बंधार्यात गळ साचला आहे. या ओढ्याचे खोलीकरण - रुंदीकरण करून ओढ्यावरील सर्व बंधारे दुरुस्त केले पाहिजे. काही बंधार्याला गेट खराब झाले आहेत ते नवीन टाकले पाहिजे.
5. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. देशिंग ओढ्यावरील घोरपडे वस्ती जवळ 2 बंधारे करणे आवशक आहे.
2. कवठेमहांकाळ – देशिंग रोड च्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण करणे.
3. अग्रणी नदी काठावरील वाढलेली काटेरी झाडांची स्वछता करून तेथे बांबूच्या झाडांची लागवड करणे.
गावाचे नाव :- विठूरायाची वाडी
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. ज्ञानू मारुती खोत यांच्या शेताजवळच्या बंधाऱ्यात पाणी आजीबात साचत नाही.
ज्ञानू मारुती खोत यांच्या शेताजवळच्या बंधार्याची पाहणी केली असता बंधाऱ्याचे दरवाजे खराब झाल्याचे निदर्शनास आले. या बंधार्याला नवीन गेट बसवणे गरजेचे आहे.
2. अग्रणी नदीवरील बंधारा क्र. 1, 2, 3, या तिन्ही बंधार्यात आजीबत पाणी साचत नाही.
या तिन्ही बंधार्याची पाहणी केली असता या तिन्ही बंधार्याचे गेट खराब झाले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे या तिन्ही केटीवेअर चे नवीन गेट टाकावे लागतील सोबत त्यांची गळ भरल्यामुळे पाणी धारण क्षमता कमी झाली आहे. याचे खोलीकरण रुंदीकरण करावे लागेल. तसेच आजू बाजूच्या लोकांनी नदी पत्रावर आतीक्रम केले आहे ते अतिक्रण काढले पाहिजे त्यासाठी शासनाने नदीची दोन्ही काठाची आखणी करून दिली पाहिजे.
3. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
1. यल्लमा मंदिरा शेजारी नवीन प्रस्तावित बंधारा आहे. (त्या ठिकाणची फौंडेशन ची टेस्टिंग करून घेउन गेले आहेत) त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे.
2. नदीपात्राची स्वच्छता करून नदी पत्रात वाढलेली काटेरी झाडेझुडपे आणि गवत काढणे गरजेचे आहे.
3. कवठेमंहाकाळ होऊन येणाऱ्या उंबरठ्याची स्वच्छता करणे, गाळ काढणे तसेच या ओढ्यावर असणाऱ्या सर्व बंधाऱ्यातील गाळ काढणे गरजेचे आहे.
4. गडदे मळा शंकर खैरावकर यांच्या शेताजवळील बंधाऱ्याचा गळा काढणे.
5. ज्ञानू सुभान शेंडगे यांच्या शेताजवळ बंधाऱ्याचा गाळा काढणे.
6. मोहन वावरे यांच्या शेता जवळील बंधाऱ्याचा गाळ काढणे.
7. तात्यासो दुधाळ यांच्या शेतात जवळील बंधाऱ्यांचा गाळ काढणे.
8. सदाशिव बंडगर यांच्या शेता जवळील बंधाऱ्याचा गाळ काढणे.
9. विठ्ठल मंदिर समोरील तलावाचा गाळ काढणे.
4. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. यल्लमा देवीच्या मंदिर जवळ गायरान जमिनीवर वृक्षारोपण करणे.
2. बालाजी नगर समोरील गायरान जमिनीत झाडे लावणे.
3. रानमळा तलाव दुरुस्ती करणे.
4. करंडे वस्ती बंधारा केटीवर बाजूने फुटला आहे, तो दुरुस्त करणे खूपच गरजेचे आहे.
5. गावातील सांड पाणी खालील 3 ठिकाणाहून कोणतीही प्रक्रिया न करता अग्रणी नदी मध्ये जात आहे.
1. दत्तू नारायण गडदे ते अग्रणी नदी पात्र.
2. जिल्हा परिषद शाळा ते कमंडलू नदी पात्र.
या सांड पाण्यामुळे निर्माण झालेल्या आरोग्यचा गंभीर प्रश्न पाहता याला तातडीने उपाय करणे गरजेचे आहे.
या मध्ये जैविक पद्धतीने आसो वा रासायनिक पद्धतीने आसो पण सांडपाण्या ला ट्रीटमेंट करूनच नदी मध्ये सोडणे अत्यंत आवश्यक आहे.
गावाचे नाव :- हिंगणगाव
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. गावातील शेत जमिनी क्षारपट तसेच प्रदूषित होत आहेत. .
आमच्या भागातील पाणी पातळी कमी झाल्यामुळे म्हैसाळ योजने अंतर्गत कृष्णा नदीचे पाणी गाव शिवारातील शेतांना द्यावे लागते आहे, मुळात कृष्णा नदीचे पाणी हे खूप प्रदूषित आहे, ते पाणी कोणतही प्रक्रिया विना उचलून इकडे सोडले जाते त्यामुळे आमच्या भागातील जमिनी प्रदूषित होत आहेत. आमच्या भागात पडणारे पावसाचे पाणी जमिनित मुरवले तर आमच्या भागातील भूगर्भातील पाणी पातळी वाढेल म्हणजे आम्हाला कोणत्याही उपसा योजनेचे पाणी घ्यावे लागणार नाही व त्यामुळे आमच्या प्रदूषित होनार नाहीत.
2. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
1. अग्रणी नदी वरील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीजवळ असनारा केटीवेअर बंधारा पूर्ण लिकेज आहे. पाणी आजीबात थांबत नाही. या बंधार्याची गळती काढाणे हा बंधारा २०१९ च्या पुराच्या पाण्याने बाजूने कातरून गेला आहे.(Outflanking झाले आहे.) त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
2. गावाच्या हद्दीतील असणाऱ्या नदी पत्राची पुर्ण स्वछता करणे गरजेचे आहे.
3. अग्रणी नदी वरील लिंगाप्पा कुनरे यांच्या शेता जवळील केटीवेअर बंधारा २०१९ च्या पुराच्या पाण्याने बाजूने कातरून गेला आहे. (Outflanking झाले आहे.) त्याची शासनाने दुरुस्ती केली आहे पण टी ठीक झाली नाही. त्याची व्यवस्थित दुरुस्ती करणे गर्जेचे आहे.
3. शिंदे वाडी कडून येणाऱ्या ओढवरील बंधार्यात पाणी साचत नाही.
या ओढ्यावर 5 बंधारे आहेत ते पूर्ण गाळणे भरले आहेत एकूण 2.5 किमी अंतर आहे. त्याचा गाळ काढणे आवश्यक आहे. तसेच कोळेकर वस्ती & चौगुले वस्ती आसे 2 नवीन बंधारे बांधावे लागतील.
4. अग्रणी नदीला येऊन मिळणाऱ्या डोंगर ओढ्यावर पाणी साठत नाही.
या ओढ्यावर यालम्मा मंदिराजवळ असणारा वसंत बंधारा तळातून गळती आहे आणि पाठीमागे 3 वेळा फुटला आहे. त्याची दुरुस्ती करावी लागेल. सोबतच या ओढा पत्रात भरपूर गाळ साचला आहे तो काढणे खूप गरजेचे आहे.
5. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. अग्रणी नदीवर मिरज पंढरपूर रोड लागत सागरे माळ्याच्या बाजूला नवीन बंधार्याची मागणी आहे, तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा.
2. अग्रणी नदीवर पाणी पुरवठा विहारीच्या वरच्या बाजूला इरळे मळ्या जवळ भूमिगत बंधारा प्रस्तावित आहे. तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा.
3. नदीच्या व ओढ्याच्या काठावर बांबूच्या रोपांचे वृक्षारोपण करणे.
गावाचे नाव :- लोणारवाडी
नदी यात्रे दरम्यान लोकांनी सुचवलेल्या गावातील पाण्याच्या समस्या आणि उपाययोजना..
समस्या
उपाययोजना
1. गाव शिवारातील वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी पुढील उपाययोजना करणे गरजेचे आहे.
1. अग्रणी नदीवर पाणीपुरवठा विहिरीच्या वरील बाजूस & ज्ञानु बजबळे यांच्या शेता शेजारी आसे 2 नवीन बंधारे मंजूर आहेत, परंतु या कमला स्थगिती आहे हि स्थगिती उठवून लवकरात लवकर काम सुरु करावे. (पहिला बंधारा 1.29 करोड, दुसरा बंधार 1.70 करोड आसे पैसे मंजूर आहेत.)
2. आमच्या गावातील वाडी वस्ती व बर्याप्रमानात गावाचा भाग हा भूगर्भातील पाण्यावर आवलंबून आहे. या मुळे भूजलाचे संवर्धन व पुनर्भरण करणे आतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी जमिनीतील पाणी पातळी वाढवण्यासाठी पुढील जल संधारणाची कामे होणे आवशक आहे
1. लोणारवाडी पाझर तलावातील गाळ काढणे.
2. रांजणी कडून येणाऱ्या ओढा पत्राचे खोलीकरण रुंदीकरण करणे.
3. अग्रणी नदीवरील व बोअर ओढ्यावरील अतिक्रमणे काढणे.
3. शेतीची समस्या
आमच्या गाव शिवारातील सर्व जमिनी क्षारपट झाल्या आहेत. त्यावर शात्रीय दृष्ट्या उपाय होणे अत्यंत गरजेचे आहे.
अग्रणी नदीला अविरल, निर्मल आणि बारमाही वाहण्यासाठी सांगली प्रशासन आणि जल बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2013 साली जागतिक जलतज्ञ जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंहजी यांच्या मार्गदर्शनाखाली "अग्रणी नदी खोरे पुनरुज्जीवन प्रकल्पाची" स्थापना करण्यात आली. या प्रकल्पाच्या अंतर्गत नदीला बारमाही वाहती करण्यासाठी कोणकोणती जलसंधारणाची कामे करणे आवश्यक आहे, या गोष्टीचा अभ्यास करून एक डी.पी.आर. तयार करण्यात आला. त्या डी.पी.आर मध्ये पुढील पाच वर्षाचे नियोजन करून कामाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने जल बिरादरी या संस्थेचा सिंहाचा वाटा आहे कारण या संस्थेने अग्रणी नदी खोऱ्यातील गावांमध्ये वेग वेगळ्या प्रकारची जलसंधारणाची कामे उभारून गावाला जल समृद्ध करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अग्रणी नदी खोऱ्यांमध्ये जल बिरादरीच्या माध्यमातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाचा आढावा:-
१. सिमेंट बंधारे:- २१ ( ३५ ते ७५ मीटर रुंदीचे )
सन 2013 सली जेव्हा अग्रणी नदीचा अभ्यास करण्यात आला त्यावेळेस असे निदर्शनास आले की अग्रणी नदीचे ऐणवाडी गावातील उगमस्थान हे समुद्रसपाटीपासून 780 मीटर उंचीवर असून नदीच्या प्रवाहाने खाली आल्यास करंजे गावाजवळ याची उंची 560 मीटर होते. म्हणजेच 20 किमी च्या अंतरावर 200 मिटरचा उतार आहे. यातुन नदीला खूप तीव्र उतार आहे असे निदर्शनास आले या नदीला उगमापासून ते संगमापर्यंत फक्त सात केटीवेअर बंधारे तासगाव आणि कवठेमंकाळ या दोन तालुक्यात होते. परंतु त्याही बंधाऱ्यांना गेट नसल्यामुळे त्यामध्ये पाणी साठत नव्हते.
खाणापुर तालुक्यातील करंजे ते ऐनवाडी या वीस किलोमीटरच्या भागात एकही बंधारा नसल्याचे निदर्शनास आल्याने जल बिरादरीच्या माध्यमातून लोकसहभागातून फेब्रुवारी 2013 मध्ये बलवडी गावाच्या गायकवाड मळ्या मध्ये लोकसहभागातून बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. 25 मीटर लांबीचा सिमेंट बंधारा 3 महिन्यांमध्ये या नदीवर उभारण्यात आला. यामध्ये लोकांनी सिमेंट, खडी, वाळू, स्टील, लेबर, बांधकामाला लागणारे पाणी अशा स्वरूपाची मदत एकत्र करून या बंधाऱ्याची उभारणी केली. 6 लाख 25 हजार रुपयांचा खर्च या बंधार्यास आला. अग्रणी नदीवरील सर्वात पहिला बंदरा म्हणून या बंधार्याची नोंद आहे. 2014 साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बंधाऱ्याला भेट देऊन लोकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. यानंतर सन 2013 ते 2023 या दहा वर्षाच्या काळात अग्रणी नदीवर जल बिरादरीच्या माध्यमातून केवळ लोकसहभागातून 11 बंधारे अग्रणी नदीच्या प्रमुख उपनदी महांकाली नदीवर 05 बंधारे तर नदीला येऊन मिळणार्या ओढ्यांवर 05 असे एकूण 21 बंधारे उभारण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने महांकाली नदीवर 75 मीटर रुंदीचा सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एवढ्या लांबीचा सिमेंट बंधारा हा कोठेच नाही तो फक्त महांकाली नदीवर लोक सहभागातून उभारण्यात आलेला आहे. जल बिरादरी च्या माध्यमातून नदीवर बांधलेले बंधारे लोकांनी समोर उभारून करून घेतलेल्या कामांमुळे एकदम चांगल्या क्वालिटीचे तयार झाले आहेत. वरील 21 बंधाऱ्यातून एक थेंबही पाणी लिकेज होत नाही.
२. वन जमिनी वरील खोल सलग समतल चर ( डिप सी.सी.टी. ) : ३१६ हेक्टर.
अग्रणी नदी खोऱ्याचा अभ्यास करत असताना अग्रणी नदी खोऱ्यामध्ये असणाऱ्या 107 गावांपैकी 45 गावांमध्ये वन जमीन असल्याचे आढळून आले. या वन जमिनीची पाहणी केली असता यावर डीप सीसीटी व मातीनाला बांध तसेच वन तळे यांसारख्या स्वरूपाची जलसंधारणाची कामे केल्यास आपण नदी खोऱ्यातील गावांना जल समृद्ध बनवू शकतो या उद्देशाने जल बिरादरीच्या माध्यमातून अग्रणी नदी खोऱ्यातील वन जमीन आसनार्या 45 गावांपैकी ऐनवाडी २५ हे. बलवडी २५ हे. सिध्देवाडी २५ हे. सावळज २५ हे. डोंगरसोनी ६० हे. खलाटी ४८ हे. रांजणी ८ हे . नांगोळे २५ हे. डफळापुर २५ हे. कुकटोळी ५० हे. 11 गावांमध्ये मिळून 316 हेक्टर वन जमिनीवर डीप सीसीटी (सलग समतल चर) खोदण्याचे काम केले आहे. यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. यामध्ये त्यांचे विहीर, बोरवेल रिचार्ज होऊन पाणी पातळी मध्ये मोठी वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
३. नदी/ओढा/ नाला खोलीकरण व रुंदीकरण:- ५१ किमी.
जलपुरुष डॉ.राजेंद्रसिंहजी यांच्या सिद्धांतानुसार नदीला पुनर्जीवित करायचे असेल तर, नदीला येऊन मिळणारे नाले ओढे यां मधील गाळ काढून त्यावर जलसंधारणाची करावी जो पर्यंत नदीला येऊन मिळणारे छोटे मोठे ओढे नाले पुनरुज्जीवीत होत नाहीत तो पर्यंत नदी पुनरूज्जीत होणार नाही याच उद्देशाने अग्रणी नदी खोऱ्यातील कोकळे महांकाली नदी १० कि.मी, सावळज ४ ओढे ६ कि.मी, वज्रचडे ओढा ३ कि.मी, गव्हाण ओढा ७ कि. मी, पिराची ओघळ ४ कि.मी, खलाटी ओढा ३ कि.मी. बेलदार ओघळ २ कि.मी. नांगोळे ओढा ७ कि.मी, काळा ओढा & रामपुरवाडी ओढा ५ किमी या ओढ्यांचे मिळून तब्बल 51 किलोमीटर खोलीकरण रुंदीकरणाचे काम केवळ आणि केवळ लोकसहभागातून करण्यात आले आहे.
या सर्व ओढ्याचे खोलीकरण रुंदीकरण करत असताना ओढापत्रातून निघालेला गाळ शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर पसरवण्यासाठी शेतकरी स्वतः वाहून घेऊन गेले आणि ज्या जमिनी लागवडी योग्य नव्हत्या त्या जमिनी हा गाळ टाकल्यामुळे लागवडी लायक बनल्या. गाळ निघाल्यामुळे एक तर पाणी साठ्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झाली सोबतच आजूबाजूच्या पडीक जमिनी सुपीक बनल्या. खोलीकरण रूंदीकरण केलेल्या सर्व ठीकाणी नदी/ ओढ्याच्या दोन्ही काठावर बांबुची लागवड केली आहे.
४. झाडांची लागवड:-
जल बिरादरीच्या माध्यमातून लोक सहभागातून वन जमिनीवर केलेल्या डीप सीसीटींवर मातीचे धूप होऊ नये तसेच पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरावे व वनजमिनीवर वनक्षेत्र तयार व्हावे या उद्देशाने स्थानिक देशी वृक्षांची लागवड केली आहे. त्या सोबतच खोलीकरण रुंदीकरण केलेल्या ओढे यांच्या काठावर मातीची धूप होऊन काठावर असलेला गाळ परत उन्हाळा पत्रात येऊ नये या भूमिकेतून ओढ्याच्या दोन्ही काठावर बांबुची लागवड केली आहे. शाळेची मुलं तसेच गावकरी यांच्याकडून वृक्षारोपण तर काही भागांमध्ये बियांचे टोकन केले आहे.
५. तलावातील गाळ काढणे:-
अग्रणी नदी खोऱ्यातील खानापूर , तासगांव , कवठेमहांकाळ या तालुक्यातील जुने तलाव जे गाळाने पूर्ण भरले होते. ते गाळ मुक्त करण्यात आले. अशा जुन्या तलावातील गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवणूक क्षमता वाढली त्यासोबतच तलावात पाणी मुरल्याने तेथील आजूबाजूच्या जमिनीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले. सोबतच जो गाळ या तलावातून काढलेला होता तो शेतकऱ्यांनी आपल्या पडीक जमिनीवर पसरवला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पडीक असणाऱ्या जमिनी लागवडीखाली आल्या.
६. वन जमिनीवरील डोंगर उताऱ्यावर माती नालाबांध तयार करणे:- २७७.
अग्रणी नदी खोऱ्यातील डोंगरसोनी ९, खलाटी ३५, बलवडी ८, रांजणी ६, नांगोळे १९, डफळापुर १६२, कुकटोळी ३८. या गावांमध्ये तीव्र डोंगर उतार आहे. अशा गावांमध्ये डोंगराच्या पायथ्याशी आयडियल साईट निवडून तेथे मातीनाला बांध तयार करून मोठा पाणीसाठा निर्माण करण्यात आला आहे. यामुळे डोंगर उतारावरून वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरूम पुढे ओढ्याला जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींना व बोरवेल ला चांगला फायदा झाला आहे. सोबतच डोंगरावरील मातीची होणारी धूप ही थांबली आहे.
७.केशरआंबारोपेवाटप:- (43 हजार)
अग्रणी नदी खोऱ्यातील खानापूर, तासगाव, कवठे मंहाकाळ, मिरज आणि जत हे पाच तालुक्यांना दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जात होता. या भागामध्ये उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होत असे. त्यामुळे लोकांच्या फळबागांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे या दृष्टीने विचार करत असताना येथील जमीन व हवामान केशर आंब्याच्या रोपासाठी पोषक असल्याचे आढळले. त्यामुळे जल बिरादरीने अग्रणी नदी खोऱ्यातील शेतकऱ्यांना केशर आंब्याच्या रोपाचे वाटप करण्याचे ठरविले. एका शेतकऱ्याला दोन ते पाच अशी रोपे देण्यात आली. पाच पेक्षा जास्त एकही शेतकऱ्याला रोपे दिली नाहीत कारण दिलेली शेतकऱ्यांनी आपापल्या बांधा वरती लावून त्याला पाणी घालावे व जगवावे हा दृष्टिकोन समोर ठेवून आजपर्यंत अग्रणी नदी खोऱ्यातील पाच तालुक्यांमध्ये 43 हजार केशर अंबा रोपांचे वाटप केले आहे.
अ. क्र.
व्यक्तीचे / संस्थेचे नाव
गावाचे नाव
मोबाइल नंबर
1
जल बिरादरी
सांगली
2
तरुण भारत संघ
राजस्थान
3
निसर्ग प्रतिस्ठाण
सांगली
4
नेचर कॉनजरवेशन सोसायटी
सांगली
5
अग्रणी पानी फाउंडेशन
अग्रण धुळगाव
6
इमदाद मलटिपरपज फाउंडेशन
कावठे महंकाळ
1
ताणाजी भीमराव पाटील
बलवडी
2
चंद्रकांत यशवंत आहेर (सरपंच)
बलवडी
9579376304
3
संदीप परशुराम गायकवाड (उप सरपंच)
बलवडी
9503677902
4
विकस धोंडीरम जाधव
बलवडी
5
जे. व्ही. जाधव ग्रामसेवक
बलवडी
9552813658
6
पोपट दादासो गायकवाड
बलवडी
7
सिधनाथ पांडुरंग गायकवाड
बलवडी
8
संदीप लक्ष्मण गायकवाड
बलवडी
9
विलास पांडुरंग गायकवाड
बलवडी
10
परशराम गोपाल गायकवाड
बलवडी
11
शिवाजी रामचंद्र गायकवाड (पो.पाटील)
बलवडी
12
पोपट खाशाबा पाखरे
बलवडी
13
महादेव भाऊ चव्हाण
बलवडी
14
सोपान श्रीपति गायकवाड
बलवडी
15
आकाश ढेरे
बलवडी
16
बालाजी चाव्हान
बलवडी
17
गोपीनाथ सूर्यवंशी
बलवडी
18
तणजी कृष्णा गायकवाड
बलवडी
9049401084
19
राजाराम आकाराम गायकवाड
बलवडी
9763565134
20
मनोज पांडुरंग पाखरे
बलवडी
9975290009
21
सिद्धार्थ आकाराम धोंडे
बलवडी
9561955063
1
दत्ता सुरेश गोसावी (सरपंच)
बेणापुर
9011959571
2
अजित बनसोडे तलाठी
बेणापुर
9561212149
3
विलाससिंग दगडू राजपूत
बेणापुर
9730963337
4
जगनाथ तुकाराम शिंदे
बेणापुर
9975862815
5
कृषणदेव गुंडा शिंदे
बेणापुर
8007162977
6
पी. व्ही. कांबळे ग्रामसेवक
बेणापुर
8888989474
7
नामदेव विठ्ठल शिंदे
बेणापुर
8
तणाजी बापूराव जाधव
बेणापुर
9
सुधाकर भीमराव शिंदे
बेणापुर
10
सुनील दादसो वाघामोडे
बेणापुर
11
महालाजी गोरखनाथ धेंडे
बेणापुर
1
मंदाकिनी बापुसो जाधव (सरपंच)
सुलतांगादे
9049952469
2
सचिन आशोक जाधव
सुलतांगादे
9423809896
3
जुनेद महिबूब तांबोळी
सुलतांगादे
8605705924
4
रिना सायजि जाधव
सुलतांगादे
7558259240
5
विमल संभाजी जाधव
सुलतांगादे
7507885277
6
आनंदा बाबुराव जाधव
सुलतांगादे
8626080153
7
पुण्यानजली प्रलाद जाधव
सुलतांगादे
9975928101
8
नम्रता महेंद्र धेंडे
सुलतांगादे
7083214537
9
चांद्रकांत निवृत्ती जाधव (पा.पु.कर्मचारी)
सुलतांगादे
9673170796
10
तुकाराम बाबुराव जाधव (त.मु.अध्यक्ष)
सुलतांगादे
9765785971
11
माधुरी निवास जाधव (पो.पाटील)
सुलतांगादे
9923270310
12
निखिल प्रल्हाद जाधव
सुलतांगादे
9975928101
13
विकास गुलाब जाधव
सुलतांगादे
9049514551
14
बाळसो नामदेव मोहिते
सुलतांगादे
9146456652
15
तुकाराम महदेव मोहिते
सुलतांगादे
9771304698
16
राफीक सिकंधर तांबोळी
सुलतांगादे
8888617882
17
पांडुरंग धोंडीरम जाधव
सुलतांगादे
9923924756
18
चंद्रकांत निवृत्ती जाधव
सुलतांगादे
9673170796
19
प्रकाश शिवाजी जाधव
सुलतांगादे
9765115062
20
शिवाजी रामचंद्र जाधव
सुलतांगादे
8007140357
21
बजरंग धोंडीरम जाधव
सुलतांगादे
9370809690
22
उमेश बापूसो जाधव
सुलतांगादे
23
निवास मधुकर जाधव
सुलतांगादे
1
दिलीप दादासो माने
करंजे
9923329560
2
जगनाथ रामहारी कचरे
करंजे
7719849151
3
गोपीनाथ भानुदास सूर्यवंशी
करंजे
9765232023
4
उत्तम धोंडी यादव
करंजे
9158166292
5
सुखादेव केशव सुतार
करंजे
9922890947
6
संदीप आकाराम सुर्यवंशी
करंजे
9923325451
7
संदीप बलभीम बाबर
करंजे
9975856087
8
संतोष भगवान यादव
करंजे
9890018638
9
सोमनाथ नारायण सूर्यवंशी
करंजे
9766957428
10
पोपट दादू सूर्यवंशी
करंजे
9923781156
11
सुभाष तुकाराम सूर्यवंशी
करंजे
9890679771
12
दत्तात्रय वसंत सुतार
करंजे
9765785917
13
सचिन जनाथ माने (पो.पाटील)
करंजे
8975122327
14
एम. एन. पाटील
करंजे
9960308188
15
राजेंद्र शिवाजी माने
करंजे
8698355265
16
शिवाजी बापुसो मदणे
करंजे
8530375782
17
हनुमंत जयशिंग माने
करंजे
9923078379
18
तुकाराम नारायण पाटील
करंजे
9766790497
19
बजरंग दत्तू माने
करंजे
7028049400
20
माणिक गोविंद सूर्यवंशी
करंजे
21
आर. ए. माने
करंजे
22
आपसो आकाराम माने
करंजे
1
संपत्राव सुबारव पाटील
वायफळे
9970984499
2
अंकुश बापू फाळके
वायफळे
7218647266
3
प्रदीप दिनकर नलावडे
वायफळे
9890641577
4
मेहबूब जमल मुलाणी
वायफळे
9730043100
5
राजेश भीमराव पाटील
वायफळे
9130545152
6
संतोष रामचंद्र नलावडे (सरपंच)
वायफळे
9673095474
7
बी.वाय. वेळापुरे (कृषि सहायक)
वायफळे
8888488776
8
संजय शंकर पाटील
वायफळे
1
नंदकूमार सोपान कापसे
बिरणवाडी
9823274616
2
आंबादस निवृत्ती मोर
बिरणवाडी
9899877617
3
रवींद्र महादेव मोरे
बिरणवाडी
9545539378
4
योगेश शंकर मोर
बिरणवाडी
9325471922
5
अभिजीत किसान सूर्यवंशी
बिरणवाडी
8208832194
6
मोहन महादेव मोर
बिरणवाडी
9096390215
7
रोहित विठ्ठल इंगवले
बिरणवाडी
7798113656
8
अमोल दिलीप मोर
बिरणवाडी
9890024276
9
संभाजी विठ्ठल मोर
बिरणवाडी
9637353617
10
पांडुरंग धोंडीरम पाटील
बिरणवाडी
9096363592
11
विठ्ठल तुकाराम इंगवले
बिरणवाडी
7020451810
12
संजय ज. देशमुख (ग्रामसेवक)
बिरणवाडी
9975314392
1
सुभद्रा राजाराम चव्हान
सिद्धेवाडी
956109150
2
विजय नरहरी पोतदार
सिद्धेवाडी
8530712724
3
रंजना राजाराम चव्हाण
सिद्धेवाडी
9175720831
4
अशोक यशवंत बुदवले
सिद्धेवाडी
9561387468
5
शिवशंकर भगवान चव्हाण
सिद्धेवाडी
7028483664
6
राजेंद्र रंगराव पवार
सिद्धेवाडी
9923722453
7
दादासो बाबुराव देशमुख
सिद्धेवाडी
7083471242
1
स्वाती अमोल पोळ (सरपंच)
सवळाज
7798706749
2
रमेश आनंदा कामबळे (उप सरपंच)
सवळाज
9970218313
3
नीलेश म्हलारी माळी
सवळाज
8007157008
4
विश्वास सिद्राम निकम
सवळाज
9850045554
5
राहुल विलास कुलाल
सवळाज
9623753737
6
अविनाश प्रकाश म्हेत्रे
सवळाज
9552963331
7
विनायक बाळसो पाटील
सवळाज
8600758083
8
सोमनाथ गौरिहुर शिंगे
सवळाज
9890603216
9
काशीनाथ रामचंद्र भडके
सवळाज
9764585454
10
विवेक वसंतराव सावंत
सवळाज
9970072304
1
जयश्री चंद्रकांत नाईक
वज्रचोंडे
8380834268
2
शहाजी राजाराम यादव
वज्रचोंडे
9834356780
3
काशीनाथ शंकर यादव
वज्रचोंडे
9890701439
4
धनाजी बापू यादव
वज्रचोंडे
9665469187
5
महादेव वसंत यादव
वज्रचोंडे
8530934827
6
पोपट सुखदेव यादव
वज्रचोंडे
7498153323
7
अमोल लक्ष्मण टोकले
वज्रचोंडे
7887827761
8
अजित राजाराम जाधव
वज्रचोंडे
9766583488
9
ताणाजी सखाराम जाधव
वज्रचोंडे
10
संभाजी भगवान मंडले
वज्रचोंडे
11
सं. रा. जाधव
वज्रचोंडे
1
पी. जी. मुजावर (ग्रामसेवक)
गव्हाण
9421311420
2
उल्हास शिवाजी सुरयवंशी (पत्रकार)
गव्हाण
9695571799
3
विजय भगवान पवार
गव्हाण
7620485554
4
मुर्लीधर नारायण पाटील
गव्हाण
9860508230
5
हणमंत बाळसो पाटील (सरपंच)
गव्हाण
9922834814
6
संतोष सदाशिव यादव
गव्हाण
9503730991
1
राहुल अशोक माळी
मळणगाव
7385488924
2
राजेंद्र दिनकर भोसले
मळणगाव
9970188161
3
सत्यजित चांद्रसेन पाटील
मळणगाव
9890792374
4
जायदीप नारायण घोरपडे
मळणगाव
9921497000
5
वसंतराव सदाशिव सुतार
मळणगाव
9503504532
6
सुरेश शिवाजी भोसले
मळणगाव
8261800878
7
रंजीत सदाशिव शिंदे
मळणगाव
7588586147
8
संपतराव ज्ञानू घोरपडे
मळणगाव
8329460077
9
मनोजकुमार सुभाष जाधव
मळणगाव
9763293000
1
शरदा माणिक पाटील
शिरढोण
8275265917
2
सुमन तातोबा पाटील
शिरढोण
9421128978
3
अशोक यशवंत पाटील
शिरढोण
9765391535
4
सुनील वसंत पाटील
शिरढोण
8306414153
5
यशवंत जोती पाटील
शिरढोण
9552670270
6
नामदेव रघू पाटील
शिरढोण
7620295581
7
माणिक महादेव कोळी
शिरढोण
7498369818
8
पिंटू विठ्ठल पाटील
शिरढोण
9704410231
9
संभाजी रघुनाथ ओलेकर
शिरढोण
9371793766
10
आनंदा अशोक सुतार
शिरढोण
9130117627
11
मचिंद्र रामचंद्र पाटील
शिरढोण
8605462999
12
प्रीतम माणिक पाटील
शिरढोण
8308600999
13
अंकुश तुकाराम कदम
शिरढोण
7741959795
14
माणिक पतंगराव पाटील
शिरढोण
9021570029
15
ताणजी शंकर पाटील
शिरढोण
9890315057
16
पशुराम कृष्णा पाटील
शिरढोण
9405285367
17
मीनाक्षी अंकुश कदम
शिरढोण
9130151950
18
व्हि. व्हि. हिवारे (ग्रामसेवक)
शिरढोण
9673638934
19
बापुसो शंकर साळुंखे
शिरढोण
20
प्रमील शिवाजी मोर
शिरढोण
1
सुरेश बापुसो पाटील
मोरगाव
9503607309
2
रामचंद्र धोंडी वावारे
मोरगाव
8459163429
3
यशवंत कृष्णा माळी
मोरगाव
9372392377
4
गणेश रघुनाथ यादव
मोरगाव
8421748342
5
जलींद्र दत्तू कशिद
मोरगाव
9503807271
6
शरद सदाशिव पवार
मोरगाव
9767968202
7
सचिन किसन कशिद
मोरगाव
9730140220
8
विजय रामचंद्र जगताप
मोरगाव
9975243900
1
चैतन्य शिवाजी चव्हाण (सरपंच)
विठूरायची वाडी
9665510937
2
धनाजी सदाशिव माळी (उप सरपंच)
विठूरायची वाडी
7385360115
3
बी. जे. संकपाळ (तलाठी)
विठूरायची वाडी
9049652304
4
रविंद्र महादेव खोत
विठूरायची वाडी
8308692885
5
तुकाराम आकाराम कांबळे
विठूरायची वाडी
9096901658
6
शुभंम पांडुरंग नरळे
विठूरायची वाडी
7620312584
7
हरीदास तुकाराम नरळे
विठूरायची वाडी
9284939086
8
बाळसो सिद्राम खोत
विठूरायची वाडी
1
प्रिया राहुल सावळे (सरपंच)
हिंगणगाव
9096217254
2
नितीन रावसाहेब पाटील (उप सरपंच)
हिंगणगाव
9860961008
3
प्रवीण देसाई (ग्रामसेवक)
हिंगणगाव
9657736465
4
बाजीराव रामराव पाटील
हिंगणगाव
9975211006
5
गिरिष रामचंद्र शेजाळ
हिंगणगाव
9960355448
6
शितल आणसो पाटील
हिंगणगाव
9766177407
7
सुनील वसंत मलमे
हिंगणगाव
9834369607
8
चंद्रकांत वसंत गुरव
हिंगणगाव
7387879966
9
सुरगोणडा तात्या पाटील
हिंगणगाव
9421129633
10
शमराव पांडुरंग इंगळे
हिंगणगाव
9922671488
11
शितल भुजगोंडा पाटील
हिंगणगाव
9960511560
12
जीनेंद्र शांतिनाथ पाटील
हिंगणगाव
8805027686
13
अनिल भुवल पाटील
हिंगणगाव
9699206016
14
श्रीदास नामदेव माळी
हिंगणगाव
8600117685
15
संदीप महादेव माळी
हिंगणगाव
9765579935
16
भुजगोंडा शामगोंडा पाटील
हिंगणगाव
8600367478
17
सुभाष नारायण पाटील
हिंगणगाव
9975218500
18
अमोल आणासो सावळे
हिंगणगाव
9423037272
19
रेवनाथ भोलानाथ शिंदे
हिंगणगाव
8600304021
20
विक्रम लक्ष्मण कोळेकर
हिंगणगाव
8983808488
21
विलास शंकर संकपळ
हिंगणगाव
22
हरी शंकर काटकर
हिंगणगाव
1
ए.एस.डावणे (ग्रामविकास आधिकारी )
अग्रण धुळगाव
7507557070
2
अक्षय भोसले
अग्रण धुळगाव
8007568169
3
अशोक गणपती भोसले
अग्रण धुळगाव
9049950117
4
समीर नाबीसो शेख
अग्रण धुळगाव
8600186606
5
सुनील बाबसो कुंभार
अग्रण धुळगाव
8624077264
6
शिवदास चंद्रकांत भोसले
अग्रण धुळगाव
9404420275
7
रावसो तुकाराम भोसले
1
के. आर. खटावकर (ग्रामसेवक)
लोणारवाडी
9921109220
2
बाबुराव यशांवत बजबळे
लोणारवाडी
9975995719
3
गणेश विठ्ठल खोत
लोणारवाडी
8459964413
4
शिवाजी आकाराम बाजबळे
लोणारवाडी
9322465601
5
लक्ष्मण जयवंत खोत
लोणारवाडी
9634581876
6
मारुती पांडुरंग खोत
लोणारवाडी
9665178435
7
अजित मुर्लीधर खोत (सरपंच)
लोणारवाडी
9764666613
8
श्रीविन्द्र रवींद्र डोंबळे
लोणारवाडी
8767351318
9
अरविंद खंडू मोटे
लोणारवाडी
9923919767
10
गनबर मुकाल मुजावर
लोणारवाडी
7264970087
11
कुंडलीक श्रीमंत खोत
लोणारवाडी
12
तानाजी गणपती खोत
लोणारवाडी
13
पांडुरंग आत्मा डोंबाळे
लोणारवाडी
15 Jan 2025
15 Jan 2025
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
21 Nov 2024
Our team is here to provide the guidance and resources you need. Together, we can achieve meaningful results.
Contact UsPune
The Indrayani River, originating near Lonavala in Maharashtra, holds significant religious and ecological importance. However, it faces severe pollution due to untreated domestic sewage, industrial effluents, and religious activities in towns like Alandi and Talegaon.
pune
The Bhima River, a major tributary of the Krishna River, faces significant pollution due to untreated industrial effluents, agricultural runoff, and domestic sewage. Rapid urbanization and industrialization along its banks have further exacerbated the problem, particularly in the Pune and Solapur districts.
Nashik
The Godavari River is facing water scarcity due to over-extraction for agriculture, industrial use, and growing urban demand. Large-scale irrigation projects, unregulated borewell drilling, and inefficient water management exacerbate the issue.